लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात.. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान..!

लाल दिवा-नाशिक -दि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात  दुपारी ३ वाजेपर्यंत  सरासरी  ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.
 
        तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
 
लातूर - ४४.४८ टक्के
 
सांगली - ४१.३० टक्के
 
बारामती - ३४.९६ टक्के
 
हातकणंगले - ४९.९४ टक्के
 
कोल्हापूर - ५१.५१ टक्के
 
माढा - ३९.११  टक्के
 
उस्मानाबाद - ४०.९२ टक्के
 
रायगड - ४१.४३  टक्के
 
रत्नागिरी –सिंधुदूर्ग - ४४.७३  टक्के
 
सातारा -  ४३.८३ टक्के
 
सोलापूर - ३९.५४ टक्के
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!