लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात.. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान..!
लाल दिवा-नाशिक -दि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
लातूर - ४४.४८ टक्के
सांगली - ४१.३० टक्के
बारामती - ३४.९६ टक्के
हातकणंगले - ४९.९४ टक्के
कोल्हापूर - ५१.५१ टक्के
माढा - ३९.११ टक्के
उस्मानाबाद - ४०.९२ टक्के
रायगड - ४१.४३ टक्के
रत्नागिरी –सिंधुदूर्ग - ४४.७३ टक्के
सातारा - ४३.८३ टक्के
सोलापूर - ३९.५४ टक्के
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1